Apyashachya Khadakakhalich Yashachya Panyachya Zara Asto
“अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.”
Tags: Smita Haldankar
२ ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दिवस. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली.
महात्मा गांधी यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली. नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहेत. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले. हेच गांधीजींचे विचार त्यांची वचने म्हणून प्रसिद्ध आहेत. पाहूयात गांधीजींचे काही विचार….
Quote 1. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
Quote 2. कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
Quote 3. माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
Quote 4. इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
Quote 5. देवाला कोणताच धर्म नसतो.
Quote 6. आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.
Quote 7. रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
शुभ सकाळ मित्रानो!!!!!
🌹❤🌹🌹❤🌹❤🌹
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।।
“जीवनात एक क्षण रडवून जाईल
तर दुसरा क्षण हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल……!